ativrushti nuksan bharpai जालना जिल्ह्यात ५० कोटींचा अनुदान घोटाळा उघड – सरकारला हादरा
ativrushti nuksan bharpai तलाठी आणि ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अनुदान लाटले जालना जिल्ह्यात तब्बल ५० कोटी रुपयांचा अनुदान घोटाळा उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानच स्थानिक प्रशासनातील काही तलाठी आणि ग्रामसेवकांनी लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कुंपणानेच शेत खाल्ले – लॉगिन-पासवर्डचा गैरवापर या घोटाळ्यात धक्कादायक बाब म्हणजे तहसीलदारांचे … Read more